हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. यल्लावा करीहोळ […]
अधिक वाचा...Video: पती-पत्नी आणि प्रेयसीचा भररस्त्यात गोंधळ…
भुवनेश्वर (ओडिशा): छतरपूरमध्ये नवरा दुसऱ्या महिलेसोबत स्कूटरवर फिरत असल्याचे पाहून पतीला राग आला. स्कूटरच्या नवऱ्याच्या मागे बसलेल्या महिलेला रस्त्याच्या मधोमध पकडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पत्नी आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत स्कूटरवरून जात असल्याचे तिला दिसले. त्यानंतर पत्नीने […]
अधिक वाचा...पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…
नवी दिल्ली : एका कार चालकाला पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारले. या घटनेनंतर आरोपी गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नांगलोई पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
रांची (छत्तीसगड) : एका व्यक्तीचे 43व्या वर्षी लग्न झाले. पण, हनिमूनच्या रात्री वराने नवरदेवाने नवरीकडे आधारकार्डची मागणी केली. पण, नवरी आधारकार्ड दाखवण्यासच नकार देत होती. नवरदेवाचा संशय खरा ठरला आणि नवरी ही लुटेरी दुल्हन निघाली. छत्तीसगडमधील व्यापाऱ्याला आपल्या ४३ वर्षांच्या मुलाच्या लग्नासाठी हवी तशी मुलगी मिळत नव्हती. व्यापाऱ्याने सुरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीसमोर आपल्या […]
अधिक वाचा...नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश) : मैहर येथे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा धडकली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. बस प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती. बस भरधाव वेगात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील रंगपुरी नावाच्या गावात एका व्यक्तीने चार मुलींसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फ्लॅटचे कुलुप तोडून मृतदेह बाहेर काढले. चारही मुली दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना चालता-फिरता येत नव्हते. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलींची अवस्था बघून बाप हतबल झाला होता. त्याने मुलींना सल्फास […]
अधिक वाचा...महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्…
नवी दिल्ली : बंगळुरूत महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करून मृतदेहाचे 50 तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीने ओडिशात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटही लिहिली आहे. आरोपी मुक्ती रंजनचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका गावात आढळून आला आहे. मुक्ती रंजन हा महालक्ष्मीच्या हत्येच्या घटनेनंतर […]
अधिक वाचा...मोटारीवर पक्षाचा झेंडा अन् मोटारीच्या आतमध्ये एक महिला अन् सहा पुरूष…
लखनौ (उत्तर प्रदेश): आंबेडकरनगर जिल्ह्यात पोलिसांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण महामार्गावर कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या एकट्या महिलेला बाहेर काढण्यात आले. चौकशीनंतर सर्वांना अटक करण्यात आली आले. कारमधील एकजण बँकेचा कर्मचारी असल्याची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
बंगळुरू (कर्नाटक): बंगळुरूमधील शिक्षिका अर्चना कामत (वय ३३) नावाच्या महिलेने नवऱ्याच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना कामत यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस त्या रुग्णालयातच […]
अधिक वाचा...युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात…
नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल […]
अधिक वाचा...
