Video: भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा केला खात्मा…
नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या […]
अधिक वाचा...India vs Pakistan: BCCIने तडकाफडकी IPLचे सामने अनिश्चित काळासाठी थांबवले…
मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे (IPL 2025) उर्वरित सामने स्थगित (IPL suspended) करण्यात निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, […]
अधिक वाचा...पाकिस्तानची कोंडी! भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा घेतले हात धुवून…
लाहोर (पाकिस्तान): भारतासोबत पंगा घेणाऱ्या पाकिस्तानची आता सर्व बाजूने कोंडी होऊ लागली आहे. भारताच्या कारवाईनंतर बलुचिस्तानने सु्द्धा हात धुवून घेतला आहे. बलुच आर्मीने (बीएसए) पाकिस्तानी लष्काराच्या अनेक पोस्टवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानी लष्कराने त्या पोस्टवरील नियंत्रण गमावले आहे. बीएसएने गॅस पाईपलाईन उडवल्याचा दावा केला आहे. खैबर-पख्तूनख्वामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने पाकिस्तानी लष्कराविरोधात हल्ले सुरु केले […]
अधिक वाचा...India Pakistan War: पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले; कुठे-कुठे आपटला तोंडावर पाहा…
नवी दिल्लीः पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी (ता. ८) रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या 15 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. भारताने पाकिस्तानचे जवळपास 50 ड्रोन्स पाडले आहेत. पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता. तसेच […]
अधिक वाचा...भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!
( अशोक इंदलकर, ashokindalkar66@gmail.com ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत २६ पर्यटकांचा जीव गेला. देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर सरकाराने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिक देश सोडून जातील सुद्धा. पण, भारतीय सीमेच्या विविध भागांमधून पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिक प्रवेश करत आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर हल्ले घडवून आणतात. भारतासमोर आज बेकायदेशीर परदेशी स्थलांतरीत […]
अधिक वाचा...मोठी बातमी! भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त…
नवी दिल्ली: भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor)पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानचा भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार […]
अधिक वाचा...लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…
जळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुट्टी रद्द झाल्याने नवरवर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, […]
अधिक वाचा...सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा […]
अधिक वाचा...Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत. सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. […]
अधिक वाचा...Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
कराची (पाकिस्तान): जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील (POK) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आले. दहशतवादी मसूद अझहर याला पश्चाताप झाला असून, त्याने एक पत्रक जारी करून म्हटलंय की, ‘भारताच्या हल्ल्यात मी ही मेलो […]
अधिक वाचा...
