पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात भीषण आग…
पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात आज (गुरुवार) दुपारी अचानक भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारवाड्याच्या मुख्य गेटजवळ साठलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. गेटच्या परिसरात मोठ्या […]
अधिक वाचा...नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी (ता. 6) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती […]
अधिक वाचा...पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यकशास्त्र विभागप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) घडली आहे. डॉ. राजू पाटील (वय ४५) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…
पुणे: पुणे शहरातील MIT ADT विद्यापीठाच्या आवारात संतापलेल्या पित्याने एका विद्यार्थ्याला लोळवून लोळवून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युवतीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. संबंधित विद्यार्थी […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…
नाशिक: येवला तालुक्यामध्ये एका व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले आहे. चांदवड पोलिस स्थानकामध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. येवला तालुक्यातील धुळगावतल्या वाल्मीक गायकवाड (वय ४०) नावाच्या व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, […]
अधिक वाचा...पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…
पुणे : भिगवण (ता. इंदापूर) प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर मुलीची आई बारामती पोलिस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित युवतीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केले. यानंतर संबंधित युवतीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदणी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला. […]
अधिक वाचा...युवकाने आत्महत्येसाठी केलेले दृश्य पाहून पोलिसही हादरले…
मुंबई : मिरा रोड येथील कनकीया परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने […]
अधिक वाचा...लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…
लोणावळा (पुणे): लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रेया नरेंद्र पटी (वय १९, रा. मुंबई) असे या युवतीचे नाव असून तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अपघात नसून ती आत्महत्या असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. मुंबईहून ट्रेकिंगचं निमित्त सांगून आलेल्या श्रेयाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध […]
अधिक वाचा...राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…
मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. 28) बारामती जवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या […]
अधिक वाचा...
