जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; सोशल मीडियावरून प्रेम…
जळगाव: चोपडा येथे प्रेमप्रकरणातून प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडत स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. देवानंद सुभाष धनगर (वय ३५, भामपूर, ता. शिरपूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या नगरच्या मित्रांवर काळाचा घाला…
जळगाव: उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कारला चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, तीन जणांचा मृत्यू झाला; तर चार जण गंभीर जखमी झाले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांना जोरदार धडक दिली. मृत युवकांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनश्याम रामहरी […]
अधिक वाचा...जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…
जळगाव: एका युवतीसोबत असलेल्या मैत्रीच्या वादातून इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग करून गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. साई गणेश बोराडे (उर्फ जय गोराडे, रा. दशरथनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे याला शहर पोलिसांनी अटक केली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच तीन दिवसांच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे. बापाविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी एका चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र ही चौथी मुलगी असल्याने कृष्णा राठोड […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू…
जळगाव: जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत जामनेर येथील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पहूरजवळील काही अंतरावर एका केटीएम दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. […]
अधिक वाचा...जळगाव ! दसऱ्याच्या दिवशीच युवकाची भोसकून हत्या…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कासमवाडी परिसरात दोन कुटुंबातील वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी वाद झाल्यानंतर युवकावर धारदार चाकुने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) असे हत्या झालेल्या […]
अधिक वाचा...जळगाव! आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
जळगाव: माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल के फार्महाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून परदेशातील (अमेरिका, कॅनडा व युरोपातील) नागरिकांना फोन करून हजारो डॉलरची ऑनलाइन फसवणूक केली जात होती. या टोळीचे नेटवर्क देशपातळीवर असून, या माध्यमातून मिळणारी फसवणुकीची रक्कम प्रथम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केली जायची आणि त्यानंतर […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! अधिकाऱ्याने केली महिला डॉक्टरकडे शरिरसंबंधाची मागणी…
जळगाव: जळगाव महानगरपालिकेत एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पीडित महिलेने थेट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोलपला अटक केली. या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…
जळगाव: जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी गौरव ठोसर (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. […]
अधिक वाचा...कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृ्त्यू; चिमुकली मृतदेहांजवळ बसून राहिली रडत…
जळगाव: एरंडोल तालुक्यात शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून दोन वर्षांचा चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच […]
अधिक वाचा...
