रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…

नवी दिल्ली: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे. राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!