बापरे! स्कॉर्पिओमधून दोन डझन शेळ्यांची चोरी; ओरडू नये म्हणून….
पाटणा (बिहार) : एका स्कॉर्पिओ मोटारीला अपघात झाला होता. मोटारीजवळ जाऊन पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कारण, स्कॉर्पिओमध्ये तब्बल दोन डझन शेळ्या कोंबल्या होत्या तर त्या ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या छपराजवळ असलेल्या हनुमानगंज गावात चोरांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ […]
अधिक वाचा...नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
यवतमाळः नवस फेडायला जाताना बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे (एम एच 29 -31172) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, दोघांचा उपचरादरम्यान […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
परभणीः पोखर्णी-पाथरी मार्गावर रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मारोतराव गवारे (वय ५६, रा. पाथरी) हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...बीडमध्ये भीषण अपघातात पाच जागीच ठार; गावावर शोककळा…
बीड : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंब्या ससेवडी गावाजवळ कंटेनर व पिकपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पाच जणांचा जागीच […]
अधिक वाचा...कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…
हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या […]
अधिक वाचा...दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ मंगळवारी (ता. ९) रात्री ९ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तिघे युवक एकमेकांचे नातेवाईक असन, त्यांची वये २० ते २३च्या दरम्यान होती. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवीनच घेतलेल्या दुचाकीवरून तिन्ही युवक गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक बसली. […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
न्यू यॉर्क: अभिनेता ख्रिश्चियन ओलिवर (वय ५१) याच्यासह त्याच्या दोन लहान मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे लहान विमान कॅरेबियन बेटाजवळ समुद्रात कोसळले. त्यांच्यासोबत विमानाचा मालक आणि पायलट असलेल्या रॉबर्ट सॅक्स यांचाही मृत्यू झाला आहे. सिंगल इंजिनच्या विमानाने गुरुवारी दुपारी बेक्वियातील विमानतळावरून उड्डाण केले होते. कॅरेबियन देश सेंट विसेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या भागातून ते सेंट […]
अधिक वाचा...भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…
जळगाव : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात एका विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा […]
अधिक वाचा...नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
रांची (झारखंड) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या आदित्यपूरच्या ६ मित्रांच्या वाहनाला आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, सहा मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला आहे. इंडिगो कारमधून ८ मित्र जात असताना मोटार खांबाला धडकली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच […]
अधिक वाचा...अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
अहमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी […]
अधिक वाचा...
