प्रसिद्ध महिला पत्रकाराचा न्यूजरुममध्ये सापडला मृतदेह; लग्नाला अवघे १५ दिवस…

गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या लग्नाला अवघे १५ दिवस बाकी होते. रितुमोनी रॉय गुवाहाटी येथील रहिवासी होती, परंतु कुटुंबापासून ती वेगळी राहत होती. ‘सच द रियलिटी’ या डिजिटल न्यूज […]

अधिक वाचा...

डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

अहिल्यानगर : डिजिटल मीडिया हे पर्यायी माध्यम आहे. मात्र या माध्यमातही दर्जेदार व विश्वासार्ह मजकूर आवश्यक आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे भान जपायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर यांनी केले. अहिल्यानगर येथील पत्रकारांतर्फे सोमवारी (ता. ६) सायंकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष धायबर यांनी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…

रायपूर (छत्तीसगड): बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात […]

अधिक वाचा...

पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…

पुणे : पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भया बनो या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्ह्याची नोंद […]

अधिक वाचा...

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर आंदोलन…

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार आणि प्रशासन यांना विचारणार जाब मुंबई : राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!