डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

अहिल्यानगर : डिजिटल मीडिया हे पर्यायी माध्यम आहे. मात्र या माध्यमातही दर्जेदार व विश्वासार्ह मजकूर आवश्यक आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे भान जपायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर यांनी केले. अहिल्यानगर येथील पत्रकारांतर्फे सोमवारी (ता. ६) सायंकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष धायबर यांनी […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आणि अगदी दुसऱ्याच दिवसापासून या महामार्गावरून सुरू झालेल्या अपघाताची मालिका अद्यापही सुरूच आहे. वाशिममधील कारंजाजवळ झालेल्या अपघातात मायलेकीला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गाबद्दल अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर विविध लेख वाचण्यात आले होते. अगदी तेंव्हापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबद्दल कुतुहुल निर्माण झाले होते. समृद्धी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!