Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]

अधिक वाचा...

Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!

(उदय आठल्ये) पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई मधीरा कार्तिक यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. यानिमित्ताने पोलिस लेखक ‘उदय आठल्ये’ यांनी घेतलेला आढावा… राज्यातील एक आगळे वेगळे अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक हे ओळखले जातात. तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज. आजकालच्या तरुणांना भविष्याची काही फिकीरच उरलेली नाही. त्यांच्या वर्तनातूनच असे जाणवते. आपली मुले […]

अधिक वाचा...

हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांचा स्मृतीला दिला पुर्नवावाहाचा प्रस्ताव; पाहा कोणासोबत…

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. यानंतर हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या […]

अधिक वाचा...

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 7 हुतात्मा जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील […]

अधिक वाचा...

अभिमानास्पद! पोलिसकाकाचा मुलगा झाला ‘साहेब’!

पुणे: पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेत देशात 359वी रँक घेऊन यशस्वी झाला आहे. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच नाव आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर (थिटेवाडी) येथील अतिशय सर्वसामान्य घरातील […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): कठुआमध्ये 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास पोलिस आणि गुंडामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंड ठार झाला आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांच्या पथकाने कुख्यात गुन्हेगार वासुदेवचा पाठलाग केला आणि जीएमसीजवळ चकमक झाली. रामगढ पोलिस […]

अधिक वाचा...

Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेत वाचवला युवकाचा जीव…

जळगाव : भुसावळ शहरात एका युवकाच्या डोक्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून फरशीने हल्ला होत असतानाच पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेतली आणि युवकाचा प्राण वाचवला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. भुसावळ शहरात एका युवकाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!