बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड : बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून, 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस यंत्रणा सरस […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
केज (बीड) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार […]
अधिक वाचा...खापरी ग्रामपंचायतचे सदस्य शंकर काकडे यांची निर्दोष मुक्तता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर आनंदराव काकडे याने 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय ध्वज उलटा फडकावल्या प्रकरणी घाटंजी येथील न्यायालय क्रंमाक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी आरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे याची बाजू यवतमाळचे […]
अधिक वाचा...समाज कल्याण अधिकारी व इतर आरोपीं विरुद्धचा खटला घाटंजी न्यायालयात नियमित सुरू…
घाटंजी, यवतमाळ, (अयनुद्दीन सोलंकी): पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी समाज कल्याण अधिकारी (यवतमाळ) माधव वैद्य व इतरांविरुद्ध घाटंजी न्यायालयात दाखल केलेली RCC/92/2005 केस बंद करण्यात आली आहे. तसेच घाटंजी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी यांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार RCC/223/2019 हि केस घाटंजी येथील कोर्ट क्रंमाक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी […]
अधिक वाचा...एका चपलेमुळे गेली 11 पोलिसांची नोकरी; कशी पाहा…
कल्याण: एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. न्यायालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचे निलंबन झाले आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात 21 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु होते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या किरण […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा खून केल्या प्रकरणी हिवरी येथील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मारेगांव तालुक्यातील हिवरी येथील आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय 41) याने मारेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यावर लाकडी दांडयाने मारुन खुन केल्या प्रकरणी न्यायाधीश 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख (केळापूर) यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 10 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न […]
अधिक वाचा...मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
मुंबई : न्यायालयीन सुनावणी सुरू असताना स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण, हा प्रकार केवळ एकदाच घडला नाहीये, तर दोन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे. पहिल्यांदा अशाप्रकारे व्हिडीओ सुरू झाल्यानंतर न्यायालयाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
मुंबई: बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, या प्रकरणात निलंबनाच्या कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. एसआयटीच्या अहवालातून चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम शाळेचे विश्वस्त […]
अधिक वाचा...साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…
मुंबईः महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 […]
अधिक वाचा...
