श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशभर सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर, भारतीय महिला अंजू यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेतल्या एका महिलेचे भारतीय व्यक्तीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. भारतात येऊन तिने युवकासोबत लग्नही केले आहे. चित्तूर जिल्ह्याच्या व्यंकटगिरीकोटा मंडळातल्या अरिमाकुलापल्ले गावात लक्ष्मण राहतो. फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख कोलंबो (श्रीलंका) शहरातल्या विघ्नेश्वरी नावाच्या महिलेशी झाली. पुढे […]
अधिक वाचा...