पुणे शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे […]

अधिक वाचा...

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका युवतीचे (वय २१) भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, युवतीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. लग्नाची खरेदी करून जात असताना पीडित युवती आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच […]

अधिक वाचा...

सरपंचांची ग्रामसेविकेला अजब मागणी; येऊ का टेन्शन दूर करायला…

अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे याने एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे. फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे की, ‘माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी […]

अधिक वाचा...

बीड! सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू…

बीड : सोशल मीडियावर स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू झाला आहे. दीपक शिवाजी नालकोल (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये […]

अधिक वाचा...

बुलेटवरून युवतीला कट मारण्याचा स्टंट पडला महागात; दोघांचा जागीच मृत्यू…

नागपूर : नागपूरमध्ये स्टंटबाजी करताना आणि युवतीला कट मारुन भरधाव वेगाने पुढे जाण्याच्या नादात बुलेटवरील दोन युवकांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील काचिपुरा परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली. वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत सिग्नल जंप करत असताना हा अपघात घडला. शहरातील विष्णूजी की […]

अधिक वाचा...

सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…

सांगली: कराड शहरातील आगाशिवनगर येथे एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. कराडच्या आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली. प्रियकर संशय घेत असल्याने प्रेयसीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेतील […]

अधिक वाचा...

पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…

बारामती: प्रेमसंबंधातून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे राहणाऱ्या युवकाने गळफास घेतला आहे. विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम […]

अधिक वाचा...

Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

सातारा: कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका व्यक्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याने वर्गाबाहेर बोलवून तिच्यासोबत विकृत कृत्य केल्याचा प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घडला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेला एका शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘प्रपोज’ करून तिचा […]

अधिक वाचा...

नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही संशयितांची इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे. फिर्यादी संदीप पाटील यांनी कर्नाटक राज्यातील चोरला घाट परिसरात 2 हजार रुपयांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!