मुंबई! चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 6 जणांचा जागीच मृत्यू…
मुंबईः मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, […]
अधिक वाचा...घरमालक-भाडेकरूंसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कडक नियम करणार लागू…
नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणारा नवा ‘आयकर कायदा, २०२५’ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे. कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज (फॉर्म्स) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
बीड : आलापूर (ता. माजलगाव) येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामभाऊ शहाणे असे मृत्युमुखी पडलेल्या अंध वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर दाखल […]
अधिक वाचा...
