Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात बिहारचे मनीष रंजन मृत्यूमुखी पडले. गेल्या दोन वर्षांपासून ते आयबीच्या हैदराबाद कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून तैनात होते. मनीष यांना त्यांची पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांची पत्नी आशा देवी आणि दोन्ही मुले सुरक्षित आहेत. मनीष हे रोहतासच्या […]
अधिक वाचा...
