पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
लाहोर (पाकिस्तान): भारत-पाकिस्तामध्ये आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारतापुढे निभाव लागत नसल्यामुळे सैनिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पाकिस्तानी लष्करातील एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले असल्याची बाब समोर […]
अधिक वाचा...
