नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…
जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक […]
अधिक वाचा...
