चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…

कोल्हापूर: इचलकरंजी शहरात एकाने चारित्र्यावरून संशय आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे. घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दिलीप मनोहर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!