प्रेम! मामीने केले भाच्यासोबत लग्न; भाच्यासोबत पळून जाण्याचे सांगितले कारण…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलगी आणि नवऱ्याला सोडून घरातून पळून गेल्यानंतर मामीने तिच्या भाच्यासोबत गावच्या मंदिरात लग्न केले आहे. भाच्याशी लग्न करणारी मामी आयुषी कुमारी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मामी आणि भाच्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुषीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती तिच्या भाच्याला तिचा नवरा म्हणत आहे. शिवाय, तिने तिच्या भाच्याशी लग्न […]
अधिक वाचा...
