विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत? बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
छत्रपती संभाजीनगरः येथील खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमागे आता कौटुंबिक वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला त्यांच्या आई-वडिलांचा विरोध होता आणि याच कारणामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांचं याच कलहातून गावाकडे येणं-जाणं कमी झालं होतं. दरम्यान बहीण […]
अधिक वाचा...
